बुधवार, १८ एप्रिल, २०१२

चारोळ्या ...


आयुष्यात कोणाचीतरी साथ हवी असते

कोणाचातरी हात हातात हवा असतो 

कोणाशीतरी सतत बोलावेसे वाटते 

याला काय म्हणावे, प्रेम की म्हातारपनाची चाहुल
?





पाऊस दाटलेला, आभाळ साठवूनी।

माझ्या मनातील दु:ख, डोळ्यात ओघळूनी।

तुझी आठवण येई, प्रत्येक पावसाळ्यातूनी।

पाऊस दाटलेला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा